आपल्याच धुंदीत फिरतोय मी,... मदमस्त होऊन जगतोय मी,... बेधुंद वाऱ्यातही स्थिर आहे मी... दुनिया म्हणते की "भोवरा" आहे मी...
आशा भोसले... स्वर-साम्राज्याची शेवटची साम्राज्ञी लता दीदी गेल्या तेव्हा त्यांच्याबद्दल खूप काही लिहायचे होते, पण शब्द सुचले नाहीत वेळ ही भेटला नव्हता. आज आशा …
साल बहुतेक १९९४ किंवा १९९५ असावे. मी आठवी किंवा नववीत शिकत होतो. मार्च महिन्यातील परीक्षांचे दिवस होते. अशा वेळी नात्यातील एका जवळच्या लग्नासाठी आम्हा सगळ्यांन…
काही कथकली मुद्रा मुन्नार, केरळ येथे क्लिक केलेल्या !!!
घटना पहिली जवळपास अठरावीस वर्षांपूर्वी एका मित्राच्या शेजारच्या कुटुंबामध्ये एक अपघात झाला होता. त्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा रॉयल एनफील्ड बुलेट चालवत असतान…
१९८४ साली प्रकाश मेहरा अमिताभ बच्चन ला घेऊन एक चित्रपट काढतो. ह्या वर्षातला अमिताभचा हा दुसरा चित्रपट. पहिला श्रीदेवी बरोबर केलेला इन्किलाब हा जेमतेम चालला …
निसर्गातील प्रत्येक जीव आपले घरटे किती कष्टाने बांधतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कावळा. लोखंडी तारा, काड्या आणि कापूस वेचून तयार होणारे हे 'कावळ्याचे घरटे…
लहानपणी नवरात्रीच्या दिवसात आजूबाजूचे वातावरण धार्मिक झालेले होते. आमच्या घरातपण अध्यात्मिक वातावरण असायचे. अश्यावेळी प्रवाहात न वाहता बगावत करायचे दिवस माझे. …
"आशिष !! अरे अण्णा आज गेले रे!!! " मिलिंद ने फोन वर सांगितले. मला काय बोलावे ते सुचलेच नाही...तोंडातून फक्त अरे रे रे ! निघून गेले. अण्णा म्हणजे र…
कोरोनाच्या प्रसाराला, लोकांच्या मृत्यूला जेवढे आपण राज्य किंवा केंद्र सरकारला दोषी धरतोय तेवढेच दोषी हे लोकं पण आहेत ज्यांनी औषधांचा काळाबाजार केला. ज्यांनी र…
Marathi Blogs